रत्नागिरी : भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी उद्या (११ मे) रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती; मात्र, ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हा निर्णय हा सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तातडीने घेतलेला असून, नागरिकांनी व सहभागी संस्था अधिकाऱ्यांनी याची कृपया नोंद घ्यावी. प्रशासनामार्फत पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येतील.