Wednesday, April 30, 2025

Latest Posts

रत्नागिरी शहरात गुरुवारी पहाटे पावसाची दमदार बॅटिंग

रत्नागिरी :  गेले दोन ते तीन दिवस हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला यल्लो अलर्ट दिला असून रत्नागिरी शहरात गुरुवारी पहाटे तीन वाजण्याचा सुमारास पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली. त्यामुळे रत्नागिरीतील  बळीराजा आता चिंतेत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मोठा चिंतेत पडला आहे. गुरुवारी पहाटे विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केली होती. राजापूर तालुक्यातील आडीवरे या गावात सुद्धा पावसाने गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी.  रत्नागिरी शहरात पडणाऱ्या पावसामुळे विद्युत वाहिनी सुद्धा खंडित करण्यात आली होती.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.