रत्नागिरी : उद्या शनिवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिर रत्नागिरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे :-
सकाळी 6:30 वाजता श्री स्वामींवर सामूहिक अभिषेक
सकाळी 7:30 वाजता श्री स्वामींची महाआरती
सकाळी 8 वाजता व त्यानंतर इच्छुक भक्तांना वैयक्तिक अभिषेक
दुपारी 11:30 वाजता श्री स्वामींना नैवेद्य अर्पण
दुपारी 12 वाजता महाआरती
दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद
सायंकाळी 4 वाजता भजन
सायंकाळी 7 वाजता श्री स्वामींची महाआरती
सायंकाळी 7:30 श्री स्वामी प्रसाद
तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा आणि स्वामी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती🙏🌼
बोला अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ 🌸🙏



