रत्नागिरी : विठ्ठल मंदिर संस्थेच्या आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा सहावा वर्धापन दिन श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी साजरा करण्यात येत आहे संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम सादर साजरे करण्यात येणार आहेत.
सकाळी सहा वाजता काकडा आरती त्यानंतर साडेसहा वाजता अभिषेक व समृद्ध अभिषेक व पूजा करण्यात येईल त्यानंतर सामुदायिक अभिषेक व आरती होईल दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी महाआरती आणि महानैवैद्य आणि त्यानंतर महाप्रसाद होईल सायंकाळी 4:30 वाजता स्वामिनी भजन मंडळाचे भजन होईल सायंकाळी सहा तीस वाजता कायम आरती व त्यानंतर सात तीस वाजता सुश्राव्य भजन होईल संपूर्ण दिवस असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी या दिवशी श्री विठ्ठल मंदिर येथे स्वामी मंदिरात दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे निमंत्रण देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी
राजन फाळके- ९४०३५६४४४१, प्रमोद रेडीज- ९४०३५६५३०१, विजय पेडणेकर – ९४२११३७६९७, पराग तोडणकर -७३८७५०३३६० यांच्याशी संपर्क साधावा.